अहिल्यानगर (प्रतिनिधी):-होळी हा रंग,प्रेम आणि वसंत ऋतूचा सण म्हणून साजरा केला जाणारा लोकप्रिय आणि महत्त्वाचा हिंदू सण आहे.हे राधा आणि कृष्ण या देवतांचे शाश्वत आणि दैवी प्रेम साजरे करते. याव्यतिरिक्त,हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे.कारण तो हिरण्यकश्यपूवर नरसिंहाच्या रूपात विष्णूच्या विजयाचे स्मरण करतो.शहरातील श्री सिध्देश्वर तरूण मंडळ,जंगुभाई तालीम ट्रस्टच्या वतीने आयोजित होळीचे दहन केले.

होळीच्या या पवित्र अग्नीमध्ये निराशा, दारिद्र्य,आळस यांचे दहन होवो आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद,सुख,आरोग्य व शांती नांदो यावेळी ट्रस्टच्या वतीने प्रार्थना करण्यात आली.याप्रसंगी राजुमामा जाधव,मा.नगरसेवक ऍड. धनंजय जाधव,पै.अभिमन्यु जाधव,आदिनाथ जाधव,संजय गुंडु,ॲड.किशोर परदेशी,शिवदत्त पांढरे,ननु दौंडकर,पुरुषोत्तम सब्बन,राहुल मुथा,रुपेश दुगड,प्रवीण उदगीरकर,तुकाराम रामगिरी,राहुल गोंधळे,निखिल बिल्ला,राम खारगे,श्रीकांत उदगीरकर,रुपेश येनगुपटला आदी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.