अहिल्यानगर (प्रतिनिधी):-गो-तस्करी आणि गोवंश हत्या करणाऱ्यां विरोधात कठोर कारवाईसाठी अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप मागणीला मान्यता मिळाली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मकोका अंतर्गत कारवाईला विधानसभेत मंजुरी दिली. यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी महायुती सरकारच्या या निर्णयाबद्दल आभार मानले.