नगर प्रतिनिधी (दि.१६. डिसेंबर):-अहमदनगर महानगरपालिकेचे जेष्ठ नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी अमरधाम बाबतीत झालेली दुर्दशा पाहता दि.१४ डिसेंबर रोजी महानगरपालिका आयुक्त यांना एक पत्र दिले आहे त्या दिलेल्या पत्रात म्हटले आहे की अमरधाम येथे मृत झालेल्या व्यक्तींचे अंत्यसंस्कार करणेकरीता ओटे बांधण्यात आले असुन सदर ओट्यांवर लोखंडी जाळ्या बसविण्यात आलेल्या आहेत.तथापि सदरील लोखंडी जाळ्या ह्या खराब झालेल्या असुन ठिकाठिकाणी तुटलेल्या आहेत.लोखंडी जाळ्या खराब झालेल्या व तुटलेल्या असल्यामुळे मृतदेह जाळतांना लाकडे ढासळतात मृतदेहाचा भाग बाहेर येतो व त्यामुळे मृतदेह अर्धवट जळला जावुन मृतदेहाची विटंबना होत आहे.तरी वरील बाबींचा विचार करता अमरधाम येथील अंत्यसंस्काराचे ओट्यांवरील लोखंडी जाळ्या तात्काळ नविन बसविणे बाबत संबंधितांना आदेश देण्यात यावेत व वरील कारणामुळे होणारी मृतदेहांची विटंबना थांबविण्यात यावी.असे दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
Trending Topics:
Trending
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्यावर तात्काळ कठोर कारवाई करा..!समस्त मुस्लिम समाजाचा तीव्र निषेध; पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर
- 🗞️अहिल्यानगर जिल्हापरिषद,पंचायत समिती निवडणुकीची प्रारुप मतदार यादी जाहीर..१४ ऑक्टोबरपर्यंत हरकती,सूचना दाखल करण्याचे आवाहन
- प्रभाग क्र.१३ मधून महिला राखीव उमेदवार परविन मनसूर सय्यद उतरणार निवडणुकीच्या रिंगणात..राजकारणासोबत समाजकारणातही आघाडी महिलांसाठी सातत्याने काम करणारी निर्भीड कार्यकर्ता
- डॉ.बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणारा तो इसम 24 तासांत अटकेत..अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
- इतकी हिंमत होतीच कशी..महापुरुषांचा अपमान करणाऱ्याला अटक नाही तर आंदोलन पेटेल..! सकल आंबेडकरी समाजाचा इशारा
- अहिल्यानगर जिल्ह्यात पंचायत समिती सभापतीपदांचे आरक्षण जाहीर
- अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध मद्यविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत वाढ..
- पाटेवाडीतील मृत आदिवासी महिलेच्या प्रेताची विटंबना.. आरोपींना अटक न झाल्यास वंचित चा ठिय्या आंदोलनाचा इशारा!