देवळी प्रतिनिधी-(सागर झोरे):-गेल्या अनेक वर्षापासून देशात अनेक कलावंत आपापल्या माध्यमातून आपआपल्या कला दाखवून संस्कृतिक कार्य टिकून ठेवन्याचे काम करीत आहे.अशातच या कलावंतांना गेले कित्येक दिवसापासून आपली कला दाखवूनं व सांस्कृतिक कला टिकून ठेवत असूनही सुद्धा मात्र त्यावर शासनाचे दुर्लक्ष होतं आहे.तसेच वार्षिक जिल्ह्यातील १०० च कलावंतांनाच शासनाकडून मिळत असलेली पेन्शन योजनेचा लाभ का घेता येईल त्या पेक्षा अधिक का नाही असा प्रश्न मात्र आता कलावंतांनी उपस्थित केला आहे?अशातच वर्धा जिल्ह्याती येकुर्ली शारदा माता महिला भजन मंडळ या कलावंत मंडळांनी १५ ते २० वर्षापासून आपली कला देशाची संस्कृती म्हणून टिकून ठेवली त्यांच्या भमाध्यमातून समाजामध्ये प्रबोधनात्मक व्यसनमुक्ती समाज सुधारक अशा या गीतांनी त्यांचे कार्य करत असलेले भजनी मंडळ गावा गावा मध्ये भजन स्पर्धा दिंडी स्पर्धा मध्ये जाऊन त्यांची कला सादर करत असतात अख्ख आयुष्य त्यांनी या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये घालवलेलं आहे तरीही या पेन्शन योजने पासून कलावंत वंचित आहे शासनाच्या पेन्शन योजने पासून वंचित असल्याचे आढळले त्यांनी सर्व धर्मसमभाव सांस्कृतिक कला मंच संस्था वर्धा या संस्थेच्या संस्थापिका दिपमाला मालेकर यांच्याशी संपर्क साधून पेन्शन योजनेबाबत मार्गदर्शन घेऊन संस्थेशी जुळण्यात आले आहे व शासनाकडून कलावंतांना मिळत असलेली पेन्शन योजनेचा लाभ मिळविण्यासाठी सर्व धर्मसमभाव सांस्कृतिक कला मंच या संस्थेकडून कलावंतांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.
Trending Topics:
Trending
- प्रभाग 10 मध्ये सविताताई घोडतुरेंची धडाकेबाज एन्ट्री..! विकासाची नवी दिशा..राजकारणाच्या समीकरणात खळबळ!
- निलंबित DYSP असल्याचे खोटे नाटक..! दोन पोलिस शिपायांना ४० लाखांना गंडा अहिल्यानगर मध्ये धक्कादायक प्रकार..!
- मोहटादेवी संस्थानच्या नवीन विश्वस्त मंडळाची घोषणा..! हे असतील विश्वस्त
- अंबरनाथ प्रभाग २५ मध्ये ‘सेवेच्या’ बळावर नवा दमदार चेहरा..स्वप्नाली शिंदे यांची निवडणुकीच्या रिंगणात धमाकेदार एन्ट्री..!
- प्रभाग ७ ला मिळणार विकासाचा नवा ध्यास..सामाजिक कार्यकर्ते संजय ठोंबरे यांची नगरसेवकपदासाठी दमदार दावेदारी..!
- अपंग महिलेशी एसटी कंडक्टरची आरेरावी..सामाजिक कार्यकर्त्या संध्याताई भगत संतप्त..!जबाबदार कर्मचाऱ्यावर निलंबनासह कठोर कारवाई करण्याची मागणी
- अहिल्यानगरची विकासदौड सुरु..! सुशोभीकरण मोहीम झंझावाती वेगात..शहराचा चेहरा मोहरा बदलणारच..आमदार संग्राम जगताप यांचे व्हिजन ठरतेय गेमचेंजर
- “जनतेच्या हक्काची नवी दिशा; प्रभाग १६ मधून जयश्रीताई टकले निवडणुकीच्या मैदानात!”
