संगमनेर प्रतिनिधी (दि.2.डिसेंबर संगमनेर):-अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात कोठे बुद्रक येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात संपत जाधव या शेतकर्याच्या पाच शेळ्या ठार झाल्या आहेत.कोठे बुद्रुक येथील संपत जाधव यांनी नेहमीप्रमाणे आपल्या शेळ्या घराशेजारी असलेल्या गोठ्यात बांधल्या होत्या. मध्यरात्री बिबट्याने थेट जाळी तोडून आत प्रवेश करत शेळ्या ठार केल्या.सकाळी जाधव हे घराबाहेर आले असता त्यांना काही शेळ्या गोठ्याबाहेर मृत अवस्थेत दिसल्या.त्यानंतर जाधव यांनी घटनेची माहिती वनविभागाला दिली.बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा,अशी मागणी येथील सर्व शेतकऱ्यांनी केली आहे.
Trending Topics:
Trending
- Politics..शिवसेनेच्या शहरप्रमुख पदी संभाजी अशोकराव कदम यांची नियुक्ती
- अहिल्यानगर एलसीबीची दणदणीत कामगिरी..खून,दरोडे,चोरी,शस्त्रसाठा,गोहत्या,NDPS कारवाईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणारे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी राज्यस्तरावर सन्मानित
- Social work…शासकीय रुग्णालयांतील शुल्क आकारणी तात्काळ रद्द करा..अन्यथा तीव्र आंदोलन.. रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रचा इशारा
- CRIME..पुरावा नष्ट करण्यासाठी तरुणाचा केला असा निर्घृण खून..गोणीत बांधलेला मृतदेह नदीत आढळला
- मानाच्या संगमनेर होलम काठी चे देवगड खंडोबा येथे उत्साहात स्वागत..खंडोबा भक्त सोमनाथ शिवाजी गुंजाळ यांच्याकडून महाप्रसादाचे दान
- शिकता-शिकता व्यापाराचे धडे..! निमगाव शाळेच्या बाल आनंद बाजारात २५ हजारांची कमाई..
- CRIME..LCB चा अवैध धंद्यांना चाप..! २६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत..
- Crime..दहशतीचा अंत! बंदुकीसह फिरणारा आरोपी कोतवाली पोलिसांच्या जाळ्यात
