अहमदनगर प्रतिनिधी (दि.१९. डिसेंबर):-अहमदनगर जिल्ह्यातील एकूण २०३ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यापैकी ११ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने १९५ ग्रामपंचायतीसाठी रविवारी (दि.१८ डिसेंबर) ला मतदान झाले.या ग्रामपंचायतींसाठी ८१.७१ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.१६६२ जागांसाठी निवडणूक झाली असून जनतेतून सरपंच तसेच सदस्यांची निवड होणार आहे. २०३ ग्रामपंचायतीमधील १ हजार ९६५ सदस्यांसाठी निवडणूक होत आहे.त्यापैकी ३०१ जागा बिनविरोध झाल्या आहेत.१ हजार ६६२ जागांसाठी निवडणूक सुरू आहे.१५ सरपंच बिनविरोध झाल्याने १८८ सरपंचपदासाठी निवडणूक होत आहे.मंगळवारी दि.२० डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.या निवडणुकीत चार लाख ६१ हजार ९१२ मतदार होते.त्यापैकी तीन लाख ७७ हजार ४३६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.यात एक लाख ७९ हजार ८१५ स्त्री मतदार, एक लाख ९७ हजार ६१९ पुरुष मतदार तर इतर दोन मतदारांचा समावेश आहे. तालुक्यांच्या ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया होणार आहे.
Trending Topics:
Trending
- लोकराजाला वंदन! रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रकडून राजर्षी शाहू महाराजांना जयंतीदिनी अभिवादन
- अवैध वाळू माफियांनी पोलिसांच्याच अंगावर घातला थेट जेसीबी,कुठे घडली घटना वाचा सविस्तर
- मोहरमच्या पार्श्वभूमीवर तब्बल ४३२ जण तडीपार पोलिसांच्या ‘त्या’ लिस्टमध्ये कोणाकोणाची नावे? शहरात छावणीचे स्वरूप:ड्रोन कॅमेरे,कोम्बिंग ऑपरेशन आणि तगडा बंदोबस्त शांतता भंग केल्यास आता खैर नाही..
- एकाच छताखाली ५० जणांची मोफत रक्त तपासणी;जिल्हा रुग्णालय आणि संपूर्ण सुरक्षा केंद्राचा पिंपळगाव माळवीत मोठा उपक्रम..!
- संगमनेर बसस्थानकावर सापडलेल्या ‘त्या’ वृद्धाचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू..पण वारसदार गायब..ओळख पटविण्यासाठी संगमनेर शहर पोलिसांचे नागरिकांना आवाहन..
- गुन्हेगारांपेक्षा पोलीस दोन पावले पुढे..! तोफखाना पोलिसांनी दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या अट्टल चोरांना कसं जेरबंद केलं? वाचा सविस्तर!”
- नेवासा येथील दोघांचे गुन्ह्यात बळजबरीने नाव टाकल्याचे प्रकरण भोवले;राष्ट्रपती पोलीस पदक विजेते पीएसआय राजेंद्र वाघ निलंबित!
